मुंबई
राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आता सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध (Pune Car Accident) बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे....
गडचिरोली
गडचिरोली (Gadchiroli) मधील नक्षलग्रस्त भागामध्ये पोलीस आणि नक्षल (Naxalite) मध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षली ठार (Naxalites Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या...
गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने यंदा दुष्काळाची (Water Shortage) दाहकता (Drought inflammation)लवकरच जाणवू लागली. यातच नगर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या तीनेश पार झाली आहे....
मुंबई
लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) करता राज्यातील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Elections) निकालाची प्रतीक्षा 4 जून पर्यंत करावी लागणार आहे. आता...
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे दीपिका चर्चेत असते. सध्या दीपिकाला तिच्या प्रेग्नंसीमुळे ट्रोल जातंय....
शंकर जाधव, डोंबिवली
डोंबिवलीतील एमआयडीसी (Dombivli Blast) येथील अमुदान या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला...
राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेला पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad...
शंकर जाधव,डोंबिवली
डोंबिवली जवळील सोनारपाडालगत (Dombivli Midc Blast) असलेल्या अमुदान केमिकल कंपनीच्या रिऍक्टरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवार २३ तारखेला दुपारच्या दरम्यान घडली. या घटनेत 11...
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद Vidhanparishad निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या...
मुंबई
राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...
मुंबई
राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...