एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
डॉलरच्या मजबूतीमुळे आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील ठोस आकडेवारीमुळे शुक्रवारी सोन्याच्या (Gold and Silver Rate) किमती घसरल्या. मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम...
बॉलीवूडची ग्लोबल स्टार ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही आज कोणत्याही ओळखीची मोहताज नाही. मात्र तिच्या या यशामागे प्रचंड मेहनत, समर्पण आणि अनेक...
ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ
जळगाव बाजार समितीत ज्वारीला ३ हजार ३७१ रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. तीनच दिवसात ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ...
राजकीय वातावरण विधिमंडळ परिसरात काल (दि.17) पडळकर आणि आव्हाड (Awhad Vs Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल...
काल विधीमंडळाच्या आवारात जोरदार राडा झाला. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या...
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या पावसाने मुंबई शहर, उपनगर आणि (Maharashtra Rain) कोकणातील काही भागात विश्रांती घेतली आहे. तापमानात पुन्हा वाढ...
काल विधीमंडळाच्या (Vidhan bhavan) आवारात जोरदार राडा झाला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड...
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clash) राजकारणात रोज नवं नवीन काही ना काही घडत असतं. भाजपचे...
मुंबईतील (Mumbai) गिरणी कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारच्या नव्या गृहनिर्माण धोरणात (Houses...
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील (Swachh Survekshan) सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर,...