मुंबईतील्या जोगेश्वरी परिसरातील ओशिवरा फर्निचर (Jogeshwari Fire) मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबई महापालिकेच्या हवाल्याने टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ओशिवरा फर्निचर मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठं मार्केट असून गेल्या महिन्याभरातील (Fire Breaks)...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचं वातावरणही कायम आहे. ज्या महिलांकडे चारचाकी...
ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केलीय. राज्यातील भ्रष्टाचारावरून त्यांनी अण्णा हजारेंना घेरलंय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी योजना’, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेला आनंदाचा शिधासारखी योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (Delhi Election Results) अखेर आम आदमी पार्टीला सत्तेतून बेदखल केले. 48 जागा जिंकून बहुमत मिळवले. तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता...
विधानसभा निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष ठाकरेंनी केला होता. महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी टीकाही त्यांनी केली होती, त्यानतंर...
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मुंडे...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. राज्यातील या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय...
''काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Maharashtra Politics) विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांबाबत आणि आलेल्या निकालाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावेळी राज...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाला पायउतार करुन टाकले. या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत पार केले. भाजपाच्या लाटेत आम आदमी पक्षाचे...
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi ) हे लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा सुरु होत्या.त्यामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. १५ तारखेपर्यंत आरक्षण न दिल्यास उपोषण करणार असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections) आपचा (AAP) पराभव झालाय. या निडवणुकीत भाजपने (BJP) ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 22...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये (Delhi Election Results) भाजपने (BJP) सर्वांना धक्का देत 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये (Delhi) सत्ता स्थापन करणार आहे....