महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा (Thackeray Brothers Alliance) रंगल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायाचे मनसुबे पूर्ण व्हायच्या अगोदर एकत्र या आणि...
लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये देशातील निवडणुकींसंदर्भात एक मोठा लेख लिहिला आहे. या लेखामुळे देशामध्ये खळबळ उडाली आहे. कारण या लेखात त्यांनी पाच टप्प्यांमध्ये निवडणुकीत करण्यात करण्यात आलेल्या घोटाळ्याचा लेखाजोखा...