राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujal) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते आता रोजच सार्वजनिकरित्या आपली नाराजी बोलून दाखवत आहेत....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ तारखेला पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांची वर्णी लागली.मंत्रीमंडळ विस्तारांनंतर २१ तारखेला नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर झाले....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ तारखेला झाला.मंत्रिमंडळ विस्तार होऊन ७ दिवस उलटले तरी देखील खातेवाटप जाहीर न झाल्याने राज्यसरकार...
ठाणे जिल्ह्याच्या कल्याणमध्ये काल एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच...
महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासही फारसे...
विधानसभा निवडणुकीत मनसेने 128 जागांवर उमेदवार उभे करुन एकागी जागेवर विजय मिळवता आला नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
काल (दि. 05 डिसेंबर) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) महायुतीची (Mahayuti) शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...
आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार आहे. नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र...
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज होत आहे. या आधी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन...
भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. (Mahayuti Oath Ceremony) विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस...
8 दिवस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला (Mahayuti Government) स्पष्ट बहुमत मिळालेले असताना मुख्यमंत्री...
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस...