महायुती सरकारला राज्यात सत्ता स्थापन करून पाच महिने उलटले असले तरी, अद्यापही राज्यमंत्री अधिकाराविना कार्यरत आहेत, ही बाब शासन व्यवस्थेतील गोंधळ दर्शवते. 5 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधीनंतर देखील आजपर्यंत राज्यमंत्र्यांना खात्यांचे स्पष्ट अधिकार न मिळाल्याने त्यांच्या...
भारताची अर्थव्यवस्था, जी सध्या ४ ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर उभी आहे, ती आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसावर अवलंबून आहे. देशातील सुमारे ७० टक्के भूभाग मान्सूनच्या पावसावर जगतो. मात्र दुर्दैवाने आजही अनेक भागांमध्ये सिंचनाची...
राज्य वक्फ बोर्डाला (Waqf Board) वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय अल्पसंख्यांक विभागाने जारी केला...
मुंबई
मातोश्रीवर वक्फ बोर्डाचा (Waqf Board Bill) प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली. हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सुपारी...
मुंबई
मागच्या काळात वक्फ बोर्डात (Waqf Board) घोटाळा झाला. त्यामध्ये कुणीकुणी जमिनी लाटल्या हे सर्वांना माहिती आहे. त्या संदर्भातील अहवालही समोर आला आहे. दरम्यान, काँग्रेसवाल्यांना...