भारत कृषीप्रधान देश आहे. देशात पारंपारिक शेतीचं प्रमाण (Rose Farming) जास्त आहे. पण काळानुसार बदल होताहेत. नवी पिकं येताहेत. फुलांची शेतीही बहरू लागली आहे. पारंपारिक शेतीतून नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लवकरच (Local Body Elections) होणार आहेत. राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक राजकारणाचा कानोसा घेत युती आघाड्यांची बोलणी सुरू आहे. राज्यातील नेतेमंडळीही राजकीय गणित सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत....