छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा (Shivaji Maharaj Statu) eकोसळल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील यांच्यावर...
काल राज्यभरात उत्सवात दहीहंडी थरांचे थरार पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Dahi Handi) मुंबईत दरवर्षीच मोठ्या...
मुंबई
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर शाळेत अत्याचाराची (Badlapur Girl Assault Case) घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरच्या नागरिकांनी...
मुंबई
राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाराज भाजप नेत्यांना गळाला लावण्याचा...
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पुतळ्याचा...
मुंबई
श्रीकृष्ण जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यातील इतर भागांत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे. दहीहांडी उत्सवाला गोलबोट लागल्याचं समोर आलं आहे. मुंबईत...
नवी दिल्ली
जर तुम्ही देखील नवीन पासपोर्ट काढण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट विभागाचे पोर्टल (Passport)...
मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapti Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला (Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही...
मुंबई
शिवरायांच्या पुतळ्यावरुन (Shivaji Maharaj Statue) राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांना सुनावलंय. दरम्यान, सिंधूदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा...
ठाणे
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी (Dahi Handi) बांधण्यात आल्या आहेत....
मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया...