गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (BMC elections) रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. तीन टप्प्यात प्रभाग रचना या निवडणूकांसाठी तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले...
भारत कृषीप्रधान देश आहे. देशात पारंपारिक शेतीचं प्रमाण (Rose Farming) जास्त आहे. पण काळानुसार बदल होताहेत. नवी पिकं येताहेत. फुलांची शेतीही बहरू लागली आहे. पारंपारिक शेतीतून नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची...