जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे....
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Kashmir Tourism) एक भयानक दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये दहशतवाद्यांनी २६ हून अधिक लोकांचा बळी घेतला. या हत्येनंतर देशात...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढला...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही काश्मिरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता संसदेचे विशेष (Pahalgam Terror Attack) अधिवेशन बोलावण्याची विनंती काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. काँग्रेस...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा धक्का बसणार आहे. 35 वर्षांपासून शरद पवार यांच्या सोबत असणारे माजी...
पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच-पंचवीस हिंदू मारल्याशिवाय यांच्या राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहे....
जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबाबत (Pahalgaon attack) भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध...
मे महिन्याची सुरुवात येत्या दोन दिवसानंतर होणार असून देशात काही नियम या महिन्याचे पहिल्या दिवशीच बदलणार आहे. सर्वसामान्यांवर ज्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यापैकी...
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे नेते पूर्णपणे निराश झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या विधानांवर माघार घ्यायला सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतासोबतच्या...