स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक व्यंगात्मक व्हिडिओ बनवला आहे. यावरून शिंदे सैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray)...
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा...
ओतूर,प्रतिनिधी:दि.२४ मार्च ( रमेश तांबे )
ओतूर येथील बाबीतमळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना श्री...
मराठी कलाकार नेहमीच खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. कधी फिरायला जातानाचे फॅमिली सोबत फोटो पोस्ट करत असतात. मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा...
बॉलीवूड अभिनेत्यांपासून ते क्रिकेटर नेहमीतेंच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत संपर्कात असतात. सध्या क्रिकेटरर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या...
कोण गद्दार हे सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा ( Kunal Kamra) प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी...
“मी रोज टीकात्मक लिहितो. माझं काम आहे ते. मग रोज गुन्हे दाखल होतील. विधासनभेतील कामकाज सदस्यांचं पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदेंचं...
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Yogesh Kadam) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक गाणं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान...
केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केले, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) केंद्र सरकारचे आभार मानले. ही मागणी केंद्र...
मुंबईत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आधी पक्ष...
केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 20 टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिकमध्ये बोलले....
उन्हाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव (Summer Heat) करण्यासाठी थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते तसेच...