बिहारमधील (Bihar) जहानाबाद येथील सिद्धेश्वरनाथ मंदिरात मोठी दुर्घटना घडली. (Shravan) श्रावण सोमवार असल्यामुळं भगवान शिवच्या जलाभिषेकाच्या वेळी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू...
‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) सध्या प्रेक्षकांचा भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. या शोचा होस्ट रितेश देखमुख (Riteish Deshmukh) देखील घरामधील सदस्यांचा आणि...
बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) सर्वच अभिनेते माझे मित्र आहेत, पण मी मृत्यू विकणार नाही असं वक्तव्य केल्याने खळबळ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात...
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीवर काल (10 ऑगस्ट रोजी) शेण बांगड्या आणि नारळ फेकल्यानंतर ठाण्यातल्या मनसैनिकांवर आता...
बांग्लादेशातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Bangladesh Crisis) नाही. देशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली...
२०१९ विधानसभा निवडणूकीचा निकाल त्रिशंकू लागला. पवारांनी यात संधी शोधली. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) युती तोडायला लावली. शिवसेना (अविभक्त), राष्ट्रवादी (अविभक्त) आणि कॉंग्रेस या...
सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलं आहे. आमचं लग्न शेतकऱ्याशी आणि शेतीशी झालं आहे. (Amit Shah) आम्हाला आमचे कारखाने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य...
एका तरुणाला मुंबईतील मानखुर्द (Mumbai News) रेल्वे स्थानकाबाहेरील ऑटोरिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड...
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत (Elections 2024) आहेत. (Kolhapur) याआधीच मनसे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जोरदार राडा सुरू झाला आहे. राज ठाकरेंच्या (Raj...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी (Raj thackrey) मनसेच्या लोकांनी गोंधळ घातला होता. त्यावर ठाकरे...
बांग्लादेशातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. (Bangladesh violence) देशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली...