गेल्या काही काळापासून महागाई आणि बेरोजगारीवरून कॉंग्रेसने भाजपला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर महागाईच्या मुद्द्यावरून घेरले आहे. आता लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आकडेवारी सादर करत केंद्र...
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शेवटच्या टप्प्याचं आज (5 जून) लोकार्पण पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किमी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...