गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather) मुंबईत उन्हाचा तडाखा बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पण दुसरीकडे मात्र,...
आज इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची काही क्षणात प्रतीक्षा संपणार आहे. पुढच्या काही तासांत इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. (Maharashtra Board 12th...
ओतूर (Otur) ,प्रतिनिधी:दि.४ मे ( रमेश तांबे )
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील वाघचौरेमळ्यात विकास मारूती वाकचौरे यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बिबट्याने घुसून ४शेळ्या व २...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच ५ मे २०२५ रोजी जाहीर...
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले...
अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तर सुनील तटकरे देखील म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी पाहणं आमचं स्वप्न आहे. यावर राष्ट्रवादीचे...
घरात जेव्हा लग्नाचे वातावरण असते, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळाच उत्साह असतो. लोक लग्नाच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असतात. पण आजकाल लोक लग्नाची जबाबदारी...
महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी स्वतंत्र गट तयार करत...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे. कारण भारताच्या सूडाच्या भीतीने पाकिस्तान थरथर कापत आहे. यावेळी पाकिस्तान भारताचा...
उन्हाळा असल्याने आंब्याचा उल्लेख नसणे शक्य नाही. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते आणि त्याची चव सर्वांना आवडते. उन्हाळ्यात थंड मँगो शेक (Mango Shake) ...