मागील आठवड्यात राज्यभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. (Maharashtra Weather) पावसाने जोरदार हजेरी मुंबई, रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सर्वच भागामध्ये लावली होती. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबई व राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस...
18 वर्षानंतर आरसीबीचा ऐतिहासिक (Chinnaswamy Stadium Stampede) विजय झाला. पण विजयाच्या जल्लोषात बेंगळुरूमध्ये झालेल्या 11 कुटुंबे उघडी झालीत. चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधानसभेभोवती (Bangalore) लाखोंच्या गर्दीने कर्नाटक सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासन आणि आयोजकांचा निष्काळजीपणा उघडकीस...
आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात युपीआयच्या (UPI) मदतीने आर्थिक व्यवहार होत आहे. त्यामुळे ओटीपीच्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ओटीपीच्या...