राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे. त्यातून असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र यामुळे नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येणार आहे. कारण हा कायदा आल्यानंतर शेतकऱ्यांना, पिडीतांना आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे विरोधकांकडून या...
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावरुनच बहुचर्चित असलेला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा शनिवारी...
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu...