राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर देशात वातावरण निर्माण झालंय की हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात ठिणगी पडली आहे. अनेक राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राने घेतलेल्या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं. राज ठाकरे आणि उद्धव...
मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान...