गुजरात, केरळ (Kerala), पंजाब (Panjab) आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत निवडणूक आयोगाने (Election Commission decision)पोटनिवडणुका घेण्याचा (By elections) निर्णय घेतला आहे. आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे या मतदारसंघांमध्ये जागा रिकामी झाल्या (assembly constituencies)...
राज्यातील शाळा जून महिन्यात सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याआधीच शिक्षण विभागाने (Dada Bhuse) मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भात घेतलेला...