मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये सामान्य मराठी माणसाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असून विशिष्ट उद्योजकांना फायदा पोहोचवला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे सर्वसर्वा उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासंदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)...
भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. (High Court) उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव प्रयागराज असे ठेवण्यात आले. तसेच फैजाबादचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले. शहरांची नावे बदलण्याची...