राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने (BJP) मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये निर्णायक...
आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Palakhi) पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीतील १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे....
महत्त्वाची अपडेट अहमदाबाद येथील विमान अपघात घटेनबाबत समोर आली आहे. एअर इंडियाच्या एआय-171 या विमानाचा उजवे इंजिन तीन महिन्यांपूर्वीच बदलण्यात आलं होतं. (Ahmedabad plane...
15 ऑगस्टपासून FASTag बाबतच्या नियमात बदल होणार असून, आता वाहनचालक फास्टटॅगचा वार्षिक पास (FASTag Pass) बनवू शकणार आहेत. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा...
राज्यात नव्याने लागू करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. राज्यातील शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले आहे. पण या सूत्रानुसार...
मोठा वाद राज्यभरात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यावरून निर्माण झाला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. पण हिंदी भाषा...
मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत (Maharashtra Rain) आहे. पुढील २४ तासांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट,...
नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना (Education Policy) हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने याला पण त्यानंतर कडाडून विरोध...
मुरबाडच्या सिद्धगडावर नवी मुंबईतून ट्रेकिंगसाठी आलेल्या (Siddhagad Fort) एका ग्रुपमधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस असल्यामुळे या तरुणाचा मृतदेह शोधून...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणत्याही वेळी लागण्याची शक्यता असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता मोठं विधान केलंय. पावसाळ्याचे...
प्रत्येक ऋतूत आईस्क्रीम का खास आहे? उन्हाळ्यात, ते आपल्याला थंडावा देतं, तर हिवाळ्यात ते आपल्या मनाला उबदार आठवणींनी भरतं. पावसाळ्यात, खिडकीतून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांसोबत...