विशाळगडवर (Vishalgad) कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असा आदेश कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिला आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था ईदच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकते. या कारणाने जिल्हा प्रशासनाने...
राज्यातील 903 विकास प्रकल्पांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रशासकीय मान्यता(CM Devendra Fadnavis Maharashtra) रद्द केले आहेत. मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित (Beed News) असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका बीड...
मुंबई
अभिनेत्री खासदार कंगनाच्या (Kangana Ranaut) बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध असून शेतकऱ्यांचा (Farmers) त्यांनी अपमान केला आहे, असं वक्तव्य डॉ. अजित नवले...
संदिप साळवे, पालघर
जव्हार तालुक्यात आजही खरीप हंगामातील शेतीवर येथील कुटुंब अवलंबून आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील १२ हजार सहाशे शेतकऱ्यांना दर...
अकोला
शेतकऱ्यांना (Farmers) 365 दिवस आम्ही वीज देणार आहे. सोलार एनर्जीमुळे हे शक्य होणार आहे. ही काँग्रेसची लबाड योजना नाही. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचे...
नाशिक
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) आनंदाची बातमी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मंत्री मुंडे नाशिकमध्ये...
नवी दिल्ली
कांदाप्रश्नी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) खासदारांनी आंदोलन केलंय. गळ्यात कांद्याच्या माळा घालून खासदारांनी संसदेच्या मकरद्वारावर घोषणा दिल्या आहेत. ‘शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न देणाऱ्या...
शंकर जाधव, डोंबिवली
डोंबिवली (Dombivli) जवळील उंबार्ली परिसरात मालकी हक्कावर विकासकांकडून जागेचा सर्व्हेला आम्ही कडाडून विरोध केला आहे. आमच्या न्यायहक्कासाठी शेतकरी (Farmer) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
मुंबई
राज्याच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांची (Farmers) कर्जमाफी केली. त्यानंतर राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची (Loan Waiver) मागणी केली जात...
मुंबई
शेतकऱ्यांना (Farmer) डीबीटीच्या (DBT) माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला....
मुंबई
केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गँरेंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी (Farmers) उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे....
अहमदनगर
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय आज महाविकास आघाडीच्या वतीने दूध आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरुवात झाली असून पोलीस आणि...
मुंबई
ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे (Farmers) दूध उत्पादक (Milk Producers) शेतकऱ्यांनाही हमी भाव (Milk Guarantee Price) देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक (Milk Price) विचार करेल अशी...