लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठी आज महाप्रचारासाठी सांगता सभा होणार असून महायुतीची दादर येथील शिवाजपार्क येथे पंतप्रधान...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. 10 वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना...
महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज. सुरुवातीला महायुतीने हलक्यात घेतलेले पण आता जड जात असलेले नाव. हेच शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप किंवा शिवसेनेकडून...
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. दुसरं म्हणजे मी...
मुंबई
लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईत (Mumbai) आज सभेचा धडाक...
आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल Swati Maliwal यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहाय्यक विभव कुमार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे....
मुंबई
देशाने ठरवले आहे येणाऱ्या कालावधीत भारत अमृत काळात प्रवेश करत आहे. त्या काळात आपल्याला देशाला विकसित भारत, समृद्ध देश बनवायचा आहे. विकसित भारताला हिंमतीने,...
बीड
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा आंदोलनाची हाक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे. 4 जून पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार...
रमेश औताडे, मुंबई
निसर्ग हा माणसाचा गुरू आहे, कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी क्रिया आहे. या हेतूने शिक्षणाचा पाया म्हणून...
रमेश औताडे, मुंबई
काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता. ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहेत. आपण जिंकत नाही, सत्ता...