भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं...
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. यामध्ये त्यांनी अनेक मोठमोठे दावे केले आहेत. नुकतेच मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “नरकातला स्वर्ग...