गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माहिम विधानसभेच्या (Mahim Constituency) राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. कारण या विधानसभेतून सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम...
आंबेगाव तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांमुळे तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)...
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरू आहे. राजकीय हालचालींना (Anuradha Nagwade) नगर जिल्ह्यातही वेग आला आहे. श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Election ) यांनी आज विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. त्यांच्या घेषणेने राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कालपर्यंत...
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी गेल्या पाच वर्षांत घडल्या आहेत. दोन सरकारे आली. चार पक्ष त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडूनझाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण आलंय. (Mahayuti) सर्वच राजकीय पक्षांच्या नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे पक्षश्रेष्ठींच्या...
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राज्याचं ज्यांच्याकडे लक्ष लागलं होत त्या जरांगे पाटील यांनी अचानक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मराठा या एकाच जातीवर...
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारी करत आहे. अंतरवाली सराटीमधून मनोज (Manoj Jarange) यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. मनोज जरांगेंनी...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जरांगे पाटील (Manoj Jarange) आज अंतरावाली सराटीतून उमेदवारांची घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होऊन उद्या सर्वत्र चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, उद्या अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस आहे. हे सगळ सुरू असताना राज्यभरात सध्या...
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्ट्राईकरेट सर्वाधिक होता. बीड लोकसभा मतदारसंघाची हायप्रोफाईल जागाही राष्ट्रवादीने जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यशामागे सर्वात महत्त्वाचे कारण होते...
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 8 हजारांहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यात 7 हजार 994 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज योग्य असल्याचे...