काश्मीरला पुन्हा अशांत करण्याचा नापाक कट सुरू झाला आहे. शांततेकडे परतणाऱ्या खोऱ्यात पुन्हा रक्तरंजित खेळ सुरू झाला आहे. पहलगाममध्ये धार्मिक ओळखीच्या आधारावर निष्पाप (Pakistan tried)...
जम्मू काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर परदेश दौऱ्यावर...
राज्यात उष्णतेचा प्रकोप वाढणार आहे. अनेक जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार आहे. (Weather Update) उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना...
भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतले आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विवेक मिस्त्री...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. २८ निष्पाप लोकांच्या मृत्यूनंतर भारताचे रक्त खवळले आहे.(Narendra Modi) ...
पर्यटकांवर मंगळवार, 22 एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम (Indus Water Treaty) येथे झालेल्या 25 भारतीय आणि एका परदेशी नागरिकाचा दहशतावादी हल्ल्यात मृत्यू झाला....
सध्या टीम इंडियाचे कोच आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार गौतम गंभीर यांना (Gautam Gambhir) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आयएसआयएस काश्मीरकडून ही धमकी...
काल २२ एप्रिलला दुपारी २:३० च्या सुमारास, बैसारण मेडो येथे ४ ते ६ (Pahalgam Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. हे ठिकाण पाहलगामपासून ५ किमी...
सध्या ओटीटीवर ट्रेंड करत आहे आणि तिच्या भितीदायक कथानकामुळे प्रेक्षकांची झोप उडवत आहे. (Amazon Prime Video) 8 एपिसोड्सची ही सस्पेन्स-हॉरर सिरिज तुम्हाला खिळवून ठेवण्याची...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आयपीएल २०२५ वर परिणाम झाला आहे. (Pahalgam Attack) २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे....