कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, खुद्द अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) या चर्चांचे स्पष्ट खंडन केलंय. कोणताही विलिनीकरणाचा निर्णय झाला, तरी भाजपाच्या (BJP)...
मुंबई
देशात पाचव्या टप्प्यात आज 49 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक (LokSabha Election) पार पडत आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यातील अखेरची टप्प्यात असलेल्या या निवडणुकीत 13 लोकसभा मतदारसंघावर...
छत्रपती संभाजीनगर /उमेश पठाडे
लोकशाहीमध्ये एका मताची (Vote) किंमत काय? असा प्रश्न नेहमी पडतो. तर एक व्यक्ती मतदान करण्यासाठी थेट दुबईवरून छत्रपती संभाजीनगरला आला आहे....
नवी दिल्ली : निवडणूक प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे प्रचारासाठी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करू नये, असे...