विधानसभा निवडणुकीचे घमासान महाराष्ट्रात (Maharashtra Elections) सुरू झाले आहे. महविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचं उत्तर निकालानंतर मिळेलच पण आतापासूनच विजयाचे दावे...
महायुतीने विधानसभेसाठी शंखनाद केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर व्हायची आहे. पण वेळेवर कोणतीच गडबड नको आणि जागा वाटपावरुन नाराजी सत्र टाळण्यासाठी महाविकास...
विधानसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रात अद्याप झाली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला (Maharashtra Opinion Poll) सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती महाराष्ट्रात यांच्यात...
राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आलेल्या असतानाच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईत होते. येथे त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच...
महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी (दि.8) महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना केल्या...
राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Election 2024) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय...
मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पूर्णाकृती पुतळा ( Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते पाहणीसाठी तिथे गेले. विशेष म्हणजे भाजप खासदार...
मालवण
मालवणमध्ये (Malvan) झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या (Shivaji Maharaj Statue Collapse) दुर्घटनेप्रकरणी विरोधांकांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागले आहे, दरम्यान मालवणमधील भाषणातून ठाकरे गटाचे आमदार...
मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) उभारताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं....
मुंबई
राज्यातील महायुती (MahaYuti) सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमीनखोरीसाठी...
मुंबई
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या (Mahayuti) काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व...
नवी मुंबई
राज्यातील महायुतीचे (Mahayuti) सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच...