मुंबई
राज्यातील एसटी महामंडळाच्या (ST Mahamandal) विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण (shravan) महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे....
अलीकडेच पुरपरिस्थितीमुळे पुण्यातील एकतानगरसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठं नुकसान झालं. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची...
मुंबई
मिठी नदीतील गाळामधील लाच, महापालिकेतील कंत्राटदारांकडून लाच मिळाल्याशिवाय तुमच्या पोटातील पाणी हलत नाही, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी आज...
टोमॅटोने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. (Tomato Price) दोन महिन्यापासून टोमॅटोचा भावाने शंभरी गाठली होती. तर उत्तर भारतात टोमॅटोचा आलेख गेल्यावर्षीप्रमाणे वाढत होता. पण...
मुंबई
भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात (Manoj Jarange Patil) नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार नारायण राणेंनी मनोज जरांगेंना...
यवतमाळ
कुणबी मराठा (Kunbi Maratha) हे खरे ओबीसी नाहीत. त्यांच्यापासून सावध रहा. विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) निकाल लागल्यानंतर ओबीसी आरक्षण (OBC Reservation) स्थगित केले जाईल...
कोल्हापूर
टोलमाफी वरून काँग्रेसने (Congress) पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत 25% टोल...
मुंबई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक आवाहन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3...
आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरलो तर यश आपल्यापासून दूर नाही. (Devendra Fadanvis) संपूर्ण महाराष्ट्र. महायुती मग तो अमरावती जिल्हा असो की, वर्धा असो किंवा...
मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले...
अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वाद राज्यभरात चर्चेत आहेत. तुरुंगात असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी काल अनिल देशमुख (Anil Deshmukh)...
महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) पक्षाचा आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर चांगलाच वाढला आहे. लोकसभेपाठोपाठ आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास...