प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. मागील सात दिवसांपासून त्यांनी पाणी आणि औषधांशिवाय अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. दोन...
गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात विमानातील २४२ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि काही स्थानिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे देशात हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शिवसेना...