सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य (Mumbai Kabutarkhana) टाकण्यावर महानगरपालिकेने याआधीच निर्बंध घातले आहेत. तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत. या सवयीमुळे मुंबईकरांना आरोग्याचा धोका निर्माण होत असून सार्वजनिक ठिकाणी घाण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या...
देशात १६ वर्षांनी १६ वी जनगणना होणार आहे. (First Census India) यावेळी जनगणना अनेक प्रकारे विशेष असणार आहे. यावेळी सरकार सामान्य जनगणनेसोबत जातीय जनगणनाही करणार आहे . याशिवाय, यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. पण स्वातंत्र्यानंतर...