देशात सध्या वाढती आर्थिक असमानता ही केवळ सामाजिक नाही, तर राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याने की "देशातील संपत्ती मोजक्या श्रीमंतांच्या हातात एकवटली आहे" राजकीय वातावरणात खळबळ माजवली. या...
मुंबईतील जैन समाजाने पर्युषण पर्वाच्या निमित्ताने 21 ऑगस्ट पासून पुढील 9 दिवसांसाठी प्राण्यांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली आहे. जैन धर्माच्या अहिंसा तत्त्वावर आधारित या मागणीला न्यायालयात गंभीरपणे चर्चा...