त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे ओळखले जातात.जागतिक युद्धासंदर्भात नुकतंच त्यांनी एक मोठं विधान (Third World War) केलंय. जगामध्ये शांतता, प्रेम आणि सुसंवाद कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू...
महाराष्ट्रात सुरू झालेला हिंदी-मराठी वाद आता एका मोठ्या राजकीय संघर्षात (Language Dispute) रूपांतरित झाला आहे. या वादामुळेच ठाकरे बंधूंना (राज ठाकरे-उद्धव ठाकरे) जवळजवळ दोन दशकांनंतर एकत्र येण्यास भाग पाडले. शनिवारी (५ जुलै) मुंबईतील वरळी डोम येथे...