मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम चर्चेत असते, कधी तिच्या कामामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या लव्ह लाईफविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने स्पष्टपणे सांगितलं की तिचे दोन क्रश आहेत...
पाणी हे जरी आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असले, तरी जर ते अशुद्ध असेल तर ते आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. पाईपलाईनमधील गळती, साठवणुकीतील अस्वच्छता किंवा इतर कारणांमुळे पाण्यात बॅक्टेरिया, विषाणू आणि इतर घातक सूक्ष्मजीव तयार होऊ...
बांग्लादेशातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Bangladesh Crisis) नाही. देशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली...
रमेश औताडे, मुंबई
बांगलादेशच्या (Bangladesh) आर्थिक प्रगतीत अडथळा येऊ नये. त्यासाठी भारतीय समाज आणि सरकार बांगलादेशचे (Bangladesh Crisis) सहयोगी राहतील. बांगलादेशात लवकरात लवकर लोकशाही आणि...