पाकिस्तानला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी थेट पाकिस्तानात घुसून मध्यरात्रीच दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले....
ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांनंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी नवी दिल्लीत जागतिक अंतराळ परिषदेचे उद्घाटन केलंय. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Global Space...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले....
दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी...
पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला (Operation Sindur ) करण्यात आला होता. यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय...
भारताने जैश आणि लष्करच्या ९ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक (Operation Sindoor) केल्यानंतर चीनने पाकिस्तानला सोडून दिले आहे. पाकिस्तानला नेहमीच मदत करण्याबद्दल बोलणाऱ्या चीनने पाकिस्तानला...
मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर प्रत्युत्तर दिले. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या या कारवाईत ९ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १००...
‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याच्या काही तासांतच भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त...
ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) , परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी लष्करासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, पहलगाममध्ये लष्कर आणि पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी दहशतवादी...
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारतीय सैन्याकडून बदला (Operation Sindoor) घेण्यात आला आहे. पाकिस्तानला कानोकान खबर होऊ न देता भारतीय सैन्याने बुधवारी (ता....
भारत झोपेत असताना, भारतीय सैन्य एक मोहीम राबवत होते ज्याचा आवाज सीमेपलीकडे पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत ऐकू येत होता. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरचे १५ दिवस पाकिस्तानसाठी (Ind vs pak war) खूप कठीण होते. सिंधू पाणी करारापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत, भारताच्या १५ कृतींमुळे पाकिस्तानचा श्वास...