पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. (Operation Sindoor) त्यांनी पाकिस्तानला असा धडा शिकवला आहे की तो तो वर्षानुवर्षे लक्षात ठेवेल. शूर भारतीय सैन्याने...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक (Air strike)...
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला पाकिस्तानने घेतला आहे. वायूसेनेने बुधवारी (India Pakistan Tension) रात्री पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ ठिकाणांवर एअर...
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची शक्यता वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलवरही धोका निर्माण झाला आहे. सध्या भारतात आयपीएल २०२५ (IPL 2025) खेळवण्यात येत आहे....
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर (Operation Sindur) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती ‘लज्जास्पद’ असल्याचं...
पाकिस्तानला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी थेट पाकिस्तानात घुसून मध्यरात्रीच दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले....
ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांनंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी नवी दिल्लीत जागतिक अंतराळ परिषदेचे उद्घाटन केलंय. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Global Space...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले....
दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी...
पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला (Operation Sindur ) करण्यात आला होता. यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय...
भारताने जैश आणि लष्करच्या ९ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक (Operation Sindoor) केल्यानंतर चीनने पाकिस्तानला सोडून दिले आहे. पाकिस्तानला नेहमीच मदत करण्याबद्दल बोलणाऱ्या चीनने पाकिस्तानला...
मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर प्रत्युत्तर दिले. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या या कारवाईत ९ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १००...