भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे एक मोठे विधान आले आहे . त्यांनी म्हटले...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सध्या चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की शेजारील देश पुन्हा एकदा आयएमएफच्या दारात उभा आहे. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याला अधिक...
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूपच वाढला आहे. (India Pakistan War) तुर्की आणि इतर देशांच्या शस्त्रांवर अवलंबून राहून पाकिस्तान भारताला लक्ष्य करत आहे. तथापि, भारताने...
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. (India Pakistan War) पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील 26 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण...
जरी दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला आयएमएफकडून भिक्षा मिळाली असेल. (India Pakistan War) पण जगाच्या या 'टेररिस्तान'ला कर्ज देणे किती धोकादायक आहे याचे चित्र भारताने...
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावल्यानंतर भारताच्या सूड घेण्याच्या अधिकाराला अमेरिकेतील मोठ्या नेत्याने पाठिंबा दर्शवला आहे....
सोशल मीडिया हे आजच्या काळात स्वतःची मतं मांडण्यासाठी सर्वात प्रभावी व्यासपीठ मानलं जातं. एखादी महत्त्वाची घटना घडली की सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण...
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला....
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. काल पाकिस्तानने जम्मू आणि (Jammu Kashmir) अन्य ठिकाणी ड्रोन, मिसाईल हल्ले...
पहलगाम हल्ल्यानंतर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांवर (Ind vs pak war) केलेल्या निर्णायक ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) केंद्र सरकार आणि संरक्षण दलांचे हार्दिक अभिनंदन केले...
भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. (Ind vs pak war) ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळून गेला आहे. म्हणूनच तो सतत भारतात अयशस्वी हल्ले...
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे India on High Alert संपूर्ण देशभरात विशेषतः संवेदनशील भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण...