दही हे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे पदार्थ आहे, जे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर पानाच्या वेलीसारख्या वनस्पतींसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात...
आजकाल वजन वाढण्याची समस्या सर्वत्र पसरली आहे. प्रत्येकजण आपले वजन नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहे. व्यायामासोबतच आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रेनर...
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणाव अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे, त्यापैकी लठ्ठपणा ही एक प्रमुख समस्या आहे. लठ्ठपणामुळे केवळ शारीरिक स्वरूपावरच परिणाम होत नाही,...
महायुती सरकारला राज्यात सत्ता स्थापन करून पाच महिने उलटले असले तरी, अद्यापही राज्यमंत्री अधिकाराविना कार्यरत आहेत, ही बाब शासन व्यवस्थेतील गोंधळ दर्शवते. 5 डिसेंबर...
भारताची अर्थव्यवस्था, जी सध्या ४ ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर उभी आहे, ती आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसावर अवलंबून आहे. देशातील सुमारे...
राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शालेय...
राजकारणातला गलिच्छ खेळ आता उघडपणे समोर येतोय. संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेत भाजपवर आणि खास करून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,...
आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gore) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात विशेष...
युक्रेन-रशिया युद्धाने (Russia Ukriane War) आता एक नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे. रविवारी, युक्रेनने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ (Operetion Spider...
आजकाल तांब्याच्या बाटल्या आणि भांड्यांचा वापर पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांना मागे टाकत, तांब्याच्या बाटल्या, ग्लास आणि कप यांची मागणी...
अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर असलेला डुंबरवाडी ( ता.जुन्नर ) टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांकडून दरमहा साडेतीनशे रूपये तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना साडेसहा हजार रूपये टोल आकारणी करण्यासाठी...