एका सर्वेत अनेक धक्कादायक (Education Survey 2025) गोष्टी शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार इयत्ता तिसरीतील फक्त 55 टक्के विद्यार्थीच 99 पर्यंतची संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहू शकतात. सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचं आकलन...
आज ९ जुलै रोजी देशभरात भारत बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. (Bharat Bandh) १० केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाच्या आवाहनावरून हा बंद पुकारण्यात आला आहे. निषेध करणाऱ्या संघटना केंद्र सरकारच्या धोरणांचा...