शेती पिकवणाऱ्या शेतकरी राजावर कायम आत्महत्या करण्याची वेळ येते. सर्व राजकीय लोक त्याला पाठिंबा दर्शवत असले त्याच्याकडे कुठलाच (Farmer suicide ) असा ठोस पर्याय सरकारने कधी तरी उभा केलेला नाही. यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच...
पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण याच ऋतूमध्ये विविध प्रकारचे संसर्ग, पाचनाच्या तक्रारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या काळात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते. अनेक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये हंगामी...