आज ९ जुलै रोजी देशभरात भारत बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. (Bharat Bandh) १० केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाच्या आवाहनावरून हा बंद पुकारण्यात आला आहे. निषेध करणाऱ्या संघटना केंद्र सरकारच्या धोरणांचा...
शेती पिकवणाऱ्या शेतकरी राजावर कायम आत्महत्या करण्याची वेळ येते. सर्व राजकीय लोक त्याला पाठिंबा दर्शवत असले त्याच्याकडे कुठलाच (Farmer suicide ) असा ठोस पर्याय सरकारने कधी तरी उभा केलेला नाही. यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच...