महायुती सरकार आल्यापासून राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. (Sanjay Raut) सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोडांवर कर्जमाफीची घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीस परंतु आता म्हणतात, कर्जमाफी योग्य...
इस्रायल आणि इराणमधील (Iran Israel War) युद्धाची मोठी धग जगात सुरू असतानाच आता जे युद्ध मिटवण्याच्या गप्पा करत होते त्या अमेरिकेने (America) यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ...