महाराष्ट्रात सध्या भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळखीवर मोठा राजकीय वाद उसळलेला आहे. या वादाची ठिणगी लागली प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रस्तावावरून. मराठी मातृभाषेच्या जागी हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांना विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक...
मिरा भाईंदर शहर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाच्या वावटळीत अडकलेलं दिसत आहे. एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर वातावरण चांगलंच पेटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमराठी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शहर बंदची हाक दिली...
हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणत असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आज मनसे आणि...
मनसे आणि शिवसेना उबाठाचा उद्या विजयी मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा विजयी मेळावा वरळी...
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात वादळ उठले आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला आता विरोध करण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथून 5 जुलैला भव्य मोर्चा निघणार आहे....
हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरुन सध्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्य सरकारकडून आधी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आला. राजकीय वर्तुळातून विरोध झाल्यानंतर...
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याचं बोललं जात आहे. हिंदी भाषा सक्तीविरोधात (Hindi Compulsary) राज...
राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण (Hindi Compulsory In Maharashtra) तापलेलं आहे. आझाद मैदानावर 6 जुलै रोजी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ...
तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, अंगावरचे कपडे, पायातील बूटही भाजपामुळेच आहेत,टीकाकारांवर बोलताना भाजपाच्या बबनराव लोणीकरांची जीभ घसरली आहे. राज्यातील वातावरण त्यांच्या या वक्तव्यामुळे...
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली असून यासाठी 20 हजार कोटींची तरतूद होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि आंबेजोगाईसह...
महायुती सरकार आल्यापासून राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. (Sanjay Raut) सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या...
आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तोफ पुन्हा धडाडली. राज्यात सध्या दोन दिवसांपासून बोलबच्चन हा जणू परवलीचा शब्द झाला आहे. एकमेकांना सत्ताधारी आणि विरोधक...
शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पक्षाच्या विरोधकांनी केलेल्या...