प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या घटनांनी या...
अमरावती
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तब्बल सहा महिन्यानंतर जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेतली. सहा महिन्यानंतर बैठक झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं....
अमरावती
अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात प्रचार सभेच्या जागेवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) पुन्हा एकदा आमने-सामने...