एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
आज दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन (Rakshabandhan) सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक...
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असच चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) दिसलं होतं अजित...
मुंबई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण,...