सध्या जग युद्धाच्या उंबठ्यावर आहे. अशा काळात योगाची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योग सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे. (Yoga) या योगा आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरुवात योगाने करेल. या...
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळआगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...