पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण याच ऋतूमध्ये विविध प्रकारचे संसर्ग, पाचनाच्या तक्रारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या काळात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते. अनेक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये हंगामी...
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. गाजियाबादमधील इंदिरापूरम भागात राहणाऱ्या एका युवतीने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर...
मुंबई
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगला तापलेला होता. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) मराठा आरक्षणाचा परिणाम या निवडणुकीवर जाणवला...
कोलकाता
कोलकाता हायकोर्टाने (Calcutta High Court) महत्त्वाचा निर्णय दिला असून पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र (OBC) रद्द करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्णय ममता बॅनर्जी...