जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्वानुभव लक्षात घेता भारत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढला...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही काश्मिरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता संसदेचे विशेष (Pahalgam Terror Attack) अधिवेशन बोलावण्याची विनंती काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. काँग्रेस...
पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच-पंचवीस हिंदू मारल्याशिवाय यांच्या राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहे....
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे नेते पूर्णपणे निराश झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या विधानांवर माघार घ्यायला सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतासोबतच्या...
आज जगातील काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) अनेक देश भारतासोबत उभे आहेत. अनेक मुस्लिम देश यात सुद्धा आहेत, त्यात प्रमुख देश...
आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं....
अंगावर आले तर शिंगावर घेणारच असा स्पष्ट इशारा भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमधून दिला होता. (Pahalgam Terror Attack) पण त्यातून पाकिस्तानने धडा घेतला नाही. 22...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. (Pahalgam Terror Attack) काश्मीरमधून दहशतवाद आम्ही संपवला, असा प्रचार झाल्यामुळे देशभरातून पंचवीस लाख पर्यटक काश्मीरला पोहोचले...
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने घेतलेल्या पाच तगड्या निर्णयांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे. या घावांमुळे हादरलेल्या पाकिस्तानने तातडीने प्रत्युत्तर देत सहा...
पेहेलगाम येथे दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला. यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे....