साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना (Medha Patkar) अटक केली. मेधा पाटकर यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पाटकर यांच्या विरोधात न्यायालयाने दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना...
आज जगातील काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) अनेक देश भारतासोबत उभे आहेत. अनेक मुस्लिम देश यात सुद्धा आहेत, त्यात प्रमुख देश कतर, जॉर्डन आणि इराक हे आहेत, पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा ज्यांनी स्टेटमेंट जारी...
अंगावर आले तर शिंगावर घेणारच असा स्पष्ट इशारा भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमधून दिला होता. (Pahalgam Terror Attack) पण त्यातून पाकिस्तानने धडा घेतला नाही. 22...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. (Pahalgam Terror Attack) काश्मीरमधून दहशतवाद आम्ही संपवला, असा प्रचार झाल्यामुळे देशभरातून पंचवीस लाख पर्यटक काश्मीरला पोहोचले...
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने घेतलेल्या पाच तगड्या निर्णयांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे. या घावांमुळे हादरलेल्या पाकिस्तानने तातडीने प्रत्युत्तर देत सहा...
पेहेलगाम येथे दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला. यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी बिहारमधील मुधबनी येथे पोहोचले. येथे त्यांनी राष्ट्रीय पंचायती राज कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बिहारला अनेक भेटवस्तू दिल्या. जम्मू आणि काश्मीरमधील...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (Pahalgham attack) आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. त्यांनी पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे. (Pahalgam Terror Attack) त्याला भीती आहे की भारत हल्ल्याचा बदला घेईल. बुधवारी संध्याकाळी उशिरा भारताने ट्रेलर...
जम्मू काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर परदेश दौऱ्यावर...
भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतले आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विवेक मिस्त्री...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. २८ निष्पाप लोकांच्या मृत्यूनंतर भारताचे रक्त खवळले आहे.(Narendra Modi) ...
पर्यटकांवर मंगळवार, 22 एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम (Indus Water Treaty) येथे झालेल्या 25 भारतीय आणि एका परदेशी नागरिकाचा दहशतावादी हल्ल्यात मृत्यू झाला....
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे....