पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने होत आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव...
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. (Central government) आता केंद्र सरकारने याच मागणीबाबत मोठा निर्णय घेतला...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी दिल्लीत बैठकांची मालिका सुरू आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi)स्वतः सतत कृतीत आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी रोडमॅप तयार करत आहेत....
पाकिस्तानवर हल्ला कधी आणि कसा करायचा हे भारतीय लष्कर ठरवेल. (Pahalgam Terror Attack) मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पूर्ण मोकळीक दिली. तिन्ही...
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतप्त आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल पाकिस्तानला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वजण एकत्र येत आहेत....
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्वानुभव लक्षात घेता भारत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढला...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही काश्मिरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता संसदेचे विशेष (Pahalgam Terror Attack) अधिवेशन बोलावण्याची विनंती काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. काँग्रेस...
पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच-पंचवीस हिंदू मारल्याशिवाय यांच्या राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहे....
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे नेते पूर्णपणे निराश झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या विधानांवर माघार घ्यायला सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतासोबतच्या...