भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध (India Pakistan Tension) थांबलं असलं तरी तणाव कायम आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलं आहे. दुसरीकडे बॉयकॉट...
भारतीय स्वयंपाकघरातील मसाले केवळ अन्नाची चव वाढवण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्या आरोग्याचे रक्षण करणारे प्रभावी घटकही आहेत. जगभरात मसाल्यांचा उपयोग जेवण स्वादिष्ट करण्यासाठी...
रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी (Bogus Ration Card) आहे. केंद्र सरकारने राज्यात तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले (Digital Strike) आहेत. राज्यामध्ये सध्या रेशनकार्ड...
मानवी शरीरातील लिव्हरमध्ये (यकृत) फॅट जमा होण्याची समस्या (Fatty Liver) सर्व वयोगटात दिसून येत आहे. कमी वयातही ही समस्या निर्माण होताना दिसत आहे. आरोग्य...
भारत अन् पाकिस्तानमध्ये (India Pakistan Ceasefire) युद्धबंदी झालाय. एकीकडे ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबल्याचा बोलबाला सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) भारतावर हल्ले केल्याच्या...
एका बसचा मोठा अपघात उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किसान (Bus Catches Fire) पथवर झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी उडी मारून आपले...
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला...
पुण्यात अवैध पार्किंग (Illegal Parking) हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागतो. यामुळे आता अवैध...
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना (India Pakistan Attacks) यशस्वीरित्या लक्ष्य केले. आता आंतरराष्ट्रीय आणि पाश्चात्य माध्यमांनाही (India Pakistan War) हे मान्य...
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं...
सध्या उन्हाळ्याचा प्रचंड कहर जाणवत असून, अनेक भागांमध्ये तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे. अशा उष्णतेत AC हेच एकमेव आरामदायक साधन झाले आहे. त्यामुळे घरामध्ये...